ठाणे येथे रखवालदाराने ५२ लाख रुपयांचे तांदूळ पळवले !

प्रशासनाच्या दुर्लक्षाचा परिणाम !

ठाणे – धसई येथील ५२ लाख रुपयांचे २ सहस्र क्विंटल तांदूळ तेथील रखवालदार अच्युत वाळकोळी याने पळवले. २० दिवसांपूर्वी गुन्हा नोंदवूनही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. (निष्क्रीय पोलीस ! – संपादक)