हिंदूंनो, हे लक्षात घ्या

फलक प्रसिद्धीकरता

‘आपण (हिंदूंनी) एकसंध रहाण्याची आवश्यकता आहे; कारण जर आपण विभाजित झालो, तर आपण कापले जाऊ. आपले नष्ट होणे निश्चित आहे’, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा येथे केले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : Divided Hindus Will Destroyed : आपण (हिंदू) विभागले गेलो, तर कापले जाऊ ! – योगी आदित्‍यनाथ https://sanatanprabhat.org/marathi/828495.html