मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करा !

फलक प्रसिद्धीकरता

मंदिर चालवणे, हे सरकारचे काम नाही. सरकार केवळ व्यवस्थापन पाहू शकते. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी
मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करावे, असा युक्तीवाद भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/809614.html