सतत भावावस्थेत रहाण्याचे महत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नकारात्मक विचार न येण्यासाठी सतत भावावस्थेत रहावे; कारण भावात आनंद आहे, तसेच भावामुळे भक्त बनलो, तरच देव साहाय्य करतो. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले