पोलिसांनी गोतस्करी स्वतःच रोखली नाही, म्हणजे तेच गुन्हेगार होत ! त्यांनाच कडक शिक्षा केली पाहिजे !

‘मेडक (तेलंगाणा) येथे गायींची तस्करी करणार्‍या मुसलमानांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमोच्या) कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यांनी वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला असता मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण केले. हिंदूंनीही त्यांना चोप दिला. हिंसाचारात ३ जण घायाळ झाल्याचे समजते. ‘भाजयुमोच्या नेत्यांनी तक्रार करण्याऐवजी वाहतूक थांबवल्याने हाणामारी झाली’, असे पोलिसांनी सांगितले.’ (१७.६.२०२४)