गुरुदेवांचे सान्निध्य आणि गुरुदेवांची दीक्षाच साधकांचा उद्धार करत असणे

‘जगातील सर्व मित्र एकत्र येऊन, सर्व साधने एकत्र करून, सर्व वस्तू मिळून आणि सर्व धनसंपदा एकत्र करूनही माणसाला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सोडवू शकत नाहीत. गुरुदेवांचे सान्निध्य आणि गुरुदेवांची दीक्षाच साधकांचा उद्धार करण्यास समर्थ असते.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)