अशा निवडणूक निकालाला ‘हिंदु राष्ट्र’ हाच पर्याय !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘साधकांना निवडणुकांच्या निकालांचे कौतुक नसते; कारण त्यांना ‘ईश्‍वरी राज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना झाल्यावरच सर्व अडचणी सुटणार आहेत आणि आनंदप्राप्ती होणार आहे’, याची निश्‍चिती असते.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ‘सनातन प्रभातʼ नियतकालिके