ईश्वरी राज्यात साधना हाच प्रशासनाचा पाया !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2021/07/22214117/jeevandarshan_4_ppdr_C_tila.jpg)
‘पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात ‘गुन्हेगार कोण आहे’, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रुपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्वरी राज्यात असे नसेल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके