मुसलमानांची संख्या वाढल्यावर देशांचा होणारा सर्वनाश !

वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते हिंदुद्वेष्टे राज्यकर्ते सत्तेवर बसले. त्यांनी हिंदू आणि त्यांचा धर्म नष्ट करण्यासाठी तलवारीचा वापर न करता संविधान, कायदे, विधेयक यांचा वापर करून हिंदू आणि त्यांचा धर्म यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि मुसलमान आक्रमक अन् शासक यांचीच परंपरा पुढे चालवली. ही परंपरा हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी पुढे कशी चालवली ? याचा लेखाजोखा आपण घेणार आहोत; पण तत्पूर्वी मुसलमान कोणत्याही देशात वाढल्यावर तो देश कसा नष्ट होतो, हे आपण पहात आहोत.

मुसलमानांना आपल्या उपकारकर्त्यापेक्षा आपला धर्मबंधू अधिक जवळचा आणि प्रिय असतो; मग तो धर्मबंधू जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही देशातील असो. सध्या इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या देशांतील मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे मुसलमानांच्या धर्मांध आणि दंगेखोर वृत्तीमुळे अन् या देशांच्या अतीमानवता आणि उदारपणा यांमुळे या देशांचे भवितव्य धोक्यात आले आहे. भविष्यात हे देश इस्लामी राष्ट्र झाल्यास नवल वाटू नये.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/781617.html

गाझा पट्टीतून अन्य देशांमध्ये स्थलांतरित होत असलेला मुसलमानांचा लोंढा

११. लॅबेनॉन मुसलमानांनी कसा बळकावला ? त्याचा इतिहास !

लॅबेनॉन दयाळू आणि मानवतावादी मूल्य जोपासणारा देश होता. त्याला इस्लामी देशांनी रचलेले षड्यंत्र लक्षात आले नाही. त्यांनी निर्वासित झालेल्या ७ लाख मुसलमान आपल्या देशात उदारपणे आश्रय दिला. हे निर्वासित मुसलमान हळूहळू लॅबेनॉनमध्ये कायमचे स्थायिक झाले. त्यांनी त्यांचे बस्तान पक्के केले. त्यानंतर केवळ १५ वर्षांतच लॅबेनॉनमध्ये मुसलमान लोकसंख्येचा जणू विस्फोट झाला. मग या मुसलमानांनी लॅबेनॉनमध्ये लोकशाही व्यवस्था असल्याकारणाने देशाच्या राज्यव्यवस्थेत शिरकाव करून महत्त्वाचे स्थान मिळवले. वरून त्यांना पॅलेस्टाईनमधील ‘पी.एल्.ओ.’ (पॅलेस्टियन लिबरेशन ऑर्गनायझेशन)कडून भरघोस साहाय्य मिळत होते. लॅबेनॉनमध्ये स्थायिक झालेल्या मुसलमानांना लोकशाही राज्यव्यवस्थेमुळे ज्या सोयीसवलती ख्रिस्त्यांना मिळत होत्या, त्या त्यांनाही मिळत होत्या. त्याखेरीज अनेक मुसलमान लॅबेनॉनच्या शासनव्यवस्थेत चांगल्या पदावरही होते. तरीही येथील मुसलमान त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे ‘आम्ही या देशात शोषित आणि पीडित आहोत, आमच्यावर अन्याय होत आहे’, अशी सारखी ओरड करतच होते. ‘आम्ही गरीब आणि अल्पसंख्य असल्यामुळे अन् ख्रिस्ती साधनसंपन्न आणि बहुसंख्य असल्यामुळे आमच्यावर असा अन्याय होत आहे’, असे चित्र त्यांनी लॅबेनॉनमध्ये निर्माण केले. परिणामतः लॅबेनॉनमध्ये लोकशाहीचे विभाजन डावी (लेफ्ट) आणि उजवी (राईट) अशा दोन विचारसरणीमध्ये झाले. या डाव्या विचारसरणी गटाने नेहमीप्रमाणे मुसलमानांचीच बाजू घेतली.

श्री. शंकर गो. पांडे

१२. मुसलमानांनी लोकसंख्या वाढवून धर्मयुद्ध पुकारून देश कह्यात घेणे !

मुसलमान ज्या देशात जोपर्यंत अल्पसंख्येत असतात तोपर्यंत ते नेहमीच असे स्वतः शोषित असल्याचा बनाव (‘व्हिक्टिम कार्ड’ खेळणे) करत असतात आणि प्रत्येक वेळी साम्यवादी विचारसरणीचा गट मुसलमानांचीच बाजू घेत असतो. त्यानंतर लॅबेनॉनमध्ये वर्ष १९७५ पर्यंत मुसलमानांची लोकसंख्या ४४ टक्के झाली आणि मग त्यांनी आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे अन् कुराणाने शिकवल्याप्रमाणे धर्मयुद्ध चालू केले. त्यांनी दंगली घडवण्यास आरंभ केला. ख्रिस्त्यांच्या कत्तली करणे चालू केले.

वर्ष १९९० पर्यंत लॅबेनॉनमधील मुसलमानांची लोकसंख्या ५४ टक्के होऊन पूर्वी बहुसंख्य असणारे ख्रिस्ती अल्पसंख्य झाले. वर्ष १९९१ मध्ये लॅबेनॉनमधील लोकशाही राज्यव्यवस्था पूर्णपणे समाप्त झाली. तेथील राज्यकारभार पी.एल्.ओ., हमास, हिजबुल्ला या आतंकवादी संघटनांच्या हातात पूर्णपणे गेला. केवळ १५ वर्षांत एका ख्रिस्तीबहुल आणि लोकशाहीवादी देशाचे रूपांतर एका कट्टर इस्लामी राष्ट्रात झाले. लॅबेनॉनमधील ख्रिस्त्यांनी मुसलमानांच्या स्वभावाला न ओळखता मुसलमान घुसखोरांना आपल्या देशात उदारपणे आश्रय दिल्यामुळे त्यांची अशी दयनीय अवस्था झाली.

१३. डेन्मार्क देशाने मुसलमान निर्वासितांना आश्रय देणे; परंतु त्यांचे षड्यंत्र ओळखून विविध अहवाल बनवणे !

डेन्मार्क या देशालाही वर्ष १९९२ मध्ये पॅलेस्टाईनच्या ३२१ मुसलमान निर्वासितांना त्याच्या देशात आश्रय देण्याचा कटू अनुभव आला होता. डेन्मार्कने एक विशेष अधिवेशन बोलावून त्या निर्वासितांना आपल्या देशाची नागरिकता दिली होती. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि रोजगार दिला होता. पुढे वर्ष २०१९ मध्ये डेन्मार्कच्या शासनाने त्या सर्व निर्वासितांची चौकशी करून त्यांची माहिती गोळा केली. त्या वेळी त्यांना आढळून आले की, ३२१ निर्वासितांपैकी २०४ निर्वासित मुसलमानांना हत्या, दरोडा, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली पकडण्यात आले होते. या मुसलमानांना रोजगारासाठी कोणतीही नोकरी, व्यवसाय न करता लुटमारीचा धंदा चालू केला होता. त्यांतील प्रत्येक जोडप्याला न्यूनतम ६ अपत्ये झाली होती. त्यांच्या १ सहस्र अपत्यांपैकी ३४ टक्के मुले गुन्हेगार प्रवृत्तीची होती. पुढे या मुलांपैकी २५७ मुलांचा ‘आयक्यू’ (बुध्यांक) तपासण्यात आला. तेव्हा तो पुष्कळच अल्प आढळला, म्हणजे या मुलांना धार्मिक कट्टरतेची शिकवण देऊन आतंकवादी बनवणे पुष्कळ सोपे काम होते. डेन्मार्क सरकारने जेव्हा आपल्या पहाणीचा अहवाल घोषित केला, तेव्हा तेथील निर्वासित मुसलमान साम्यवादी विचारांचे कम्युनिस्ट आणि तथाकथित मानवतावादी या सर्वांनी या अहवालाविरुद्ध आरडाओरड चालू केली.

१४. भारतात मुसलमानांची संख्या वाढल्यावर काय होईल, याची कल्पना करणेही अशक्य !

मुसलमानांची संख्या ‘हम पाँच हमारे पच्चीस’ (आम्ही ५ आमचे २५) या सूत्राप्रमाणे वाढत राहिली, तर भारतातील हिंदूंची अवस्था काय होईल ? याची साधी कल्पना करणेही असह्य आहे. आज केवळ हिंदु कार्यकर्त्यांचेच मुसलमानांकडून भरदिवसा हत्या होतात. उद्या सर्वसामान्य हिंदूंच्याही कत्तली होतील. भारतातील सर्व गायींची रवानगी पशूवधगृहात होईल. कोणत्याही गैरमुसलमानांचे जीवित आणि वित्त सुरक्षित रहाणार नाही. जिथे इस्रायलमधील शूर, लढवय्ये, सदैव युद्ध सज्ज आणि अत्याधुनिक शस्त्र-अस्त्र संपन्न असणार्‍या, जिथे प्रत्येक युवकाला ३ वर्षांचे आणि युवतींना २ वर्षांचे लष्करी शिक्षण घेणे सक्तीचे आहे, जिथे पुरुषांइतक्याच स्त्रियांही विविध शस्त्र हाताळतात आणि युद्धकलेत निष्णात अन् नीडर असतात, त्या यहुद्यांवर हमाससारख्या आतंकतवादी संघटनेचे आंतकवादी दिवसाढवळ्या आक्रमण करून त्यांच्या शेकडो स्त्री-पुरुषांची कत्तल करू शकतात, दीड सहस्र इस्रायली नागरिकांना बंदी बनवून आपल्यासमवेत पळवून नेऊ शकतात, तिथे निःशस्त्र, सदैव बेसावध, बेशिस्त अन् कोणतेही लष्करी प्रशिक्षण नसणार्‍या हिंदूंच्या जीविताची काय शाश्वती असणार ? वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना नेसत्या वस्त्रानिशी विस्थापित व्हावे लागले. सहस्रो हिंदु मुली आणि स्त्रिया यांच्यावर अमानुष बलात्कार झाले. त्या वेळेसही या देशात पोलीस दल होते, लष्कराची तीनही दले होती, अनेक हिंदु नेते आणि संघटना होत्या; पण कुणीही या अप्रिय घटना रोखू शकले नाही. तेव्हा सर्व हिंदु, बौद्ध, शीख, जैन या समाजाने यापासून योग्य तो धडा आणि बोध घेऊन नेहमी प्रतिकाराच्या सिद्धतेत असले पाहिजे. प्रतिकारासाठी आवश्यक असणार्‍या साधनसामुग्रीने सज्ज असले पाहिजे. प्रत्येक हिंदूने प्रतिकारासाठी आणि स्वरंक्षणासाठी स्वतःची अन् प्रत्येक हिंदु स्त्री-पुरुष बंधू-भगिनीची मानसिक सिद्धता करवून घेतली पाहिजे, तर या देशात हिंदूंचे अस्तित्व टिकून राहील; अन्यथा भारताचे वर्ष २०४७ पर्यंत इस्लामीकरण करण्याचे पी.एफ्.आय. या संघटनेचे स्वप्न हिंदुद्वेष्ट्या नेत्यांच्या सहकार्याने प्रत्यक्षात उतरल्याविना रहाणार नाही !

(क्रमश: पुढच्या रविवारी)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.

संपादकीय भूमिका

देशात हिंदूंचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी हिंदूने स्वरंक्षणासाठी स्वतःसह प्रत्येक हिंदु स्त्री-पुरुषांची मानसिक सिद्धता करवून घेणे आवश्यक !