अशांना कठोर शिक्षा करणारा कायदा हवा !

फलक प्रसिद्धीकरता

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘श्रीराम मांसाहारी होते’, असे विधान केले आहे. वाल्मीकि रामायणात असा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला. आव्हाड यांच्यावर टीका होऊ लागल्यावर त्यांनी खेद व्यक्त केला.

अधिक वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/751878.html