शासनकर्त्यांनी जनतेला नैतिकता न शिकवल्याचा परिणाम !

फलक प्रसिद्धीकरता

देहलीमध्ये अपघातात घायाळ झालेल्या पियुष पाल या तरुणाच्या साहाय्यासाठी कुणीही पुढे न आल्याने त्याचा मृत्यू झाला. पियुष साहाय्य मागत असतांना लोक त्याचा व्हिडिओ बनवत होते. या कालावधीत चोरट्यांनी त्याचा भ्रमणभाष आणि लॅपटॉप पळवला.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/734107.html