मैदानातील नमाजपठणाचीही आता तक्रार करायला हवी !

फलक प्रसिद्धीकरता

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सामन्याच्या वेळी प्रेक्षकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या होत्या. याविषयी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडे तक्रार केली आहे.