स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनासाठी सारणी लिखाण नियमित करायला हवे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनासाठी सारणी लिखाण (चुका, दोष, उपाययोजना इत्‍यादी) लिहिणे, हाही आध्‍यात्मिक त्रास दूर होण्‍यासाठी एक उपाय आहे. स्‍वभावदोष-निर्मूलनासाठी स्‍वयंसूचना देणे, हे बुद्धीच्‍या पातळीवर आणि सारणी लिखाण करणे, हे अंतर्मनाच्‍या पातळीवर उपाय होण्‍यासाठी उपयोगी आहे. त्‍यामुळे तीव्र आध्‍यात्मिक त्रास असणार्‍या साधकांनीही सारणी लिखाण नियमित करायला हवे.

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले