सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्‍हणजे मंदिराच्‍या उत्‍पन्‍नावर दरोडा टाकणे !

कै. भागवताचार्य वा.ना. उत्‍पात

‘मंदिरे शासनाच्‍या कह्यात गेली की, मंदिराच्‍या उत्‍पन्‍नातून भरमसाट उधळपट्टी होते, भ्रष्‍टाचार होतो. अधार्मिक कामावर पैसा वाया जातो, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्‍हणजे मंदिराच्‍या उत्‍पन्‍नावर दरोडा टाकणे होय.’

– कै. भागवताचार्य वा.ना. उत्‍पात, पंढरपूर, सोलापूर

(संदर्भ : मासिक ‘सांस्‍कृतिक वार्तापत्र’, १५ ऑगस्‍ट २००७)