देश यामुळेच दुर्दशेच्या परिसीमेला पाेचला आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सुखासाठीच्या सर्व गोष्टी शिकवणारे आई-वडील आणि सरकार मुलांना चांगले अन् सात्त्विक काहीच शिकवत नाहीत. त्यामुळे देश दुर्दशेच्या परिसीमेला पोचला आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले