भारत – बाह्य तसेच अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2021/07/22214117/jeevandarshan_4_ppdr_C_tila.jpg)
‘इतर देशांना देशांतर्गत शत्रू नसतात. भारताला आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू आहेत. असे शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत. भारतियांना हे लज्जास्पद !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले