कळवा येथे भ्रमणभाषसंच चोरी करण्याच्या उद्देशाने तरुणास ठार मारणारे मुसलमान अटकेत !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, ४ जून (वार्ता.) – भ्रमणभाषसंच चोरी करण्याच्या उद्देशाने एका तरुणावर आक्रमण करून त्याला ठार मारल्याचा प्रकार कळवा परिसरात घडला. या प्रकरणी कळवा पोलिसांनी आबिद ईसफाक शेख, सोहेल महम्मद लतीफ शेख, अल्लाउद्दीन नजरुल शेख आणि सर्फरोष सिराज अन्सारी या चौघांना अटक केली आहे.

संपादकीय भूमिका 

एखाद्या गोष्टीसाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या धर्मांधांची हिंसक मनोवृत्ती जाणा !