सर्वसामान्य व्यक्तींना कळते, ते पोलिसांना का कळत नाही ? कि धर्मांधांमुळे ते दुर्लक्ष करतात !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘सावंतवाडी येथून आजरा येथे हत्येसाठी गोवंशियांची वाहतूक करणारा टेम्पो १९ मार्च २०२२ च्या सायंकाळी ग्रामस्थांनी शहरात पकडला. टेम्पोच्या चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्याला चोप दिल्यावर ४ गायी आणि १ वासरू, असे ५ गोवंश हत्येसाठी नेत असल्याचे चालकाने मान्य केले. त्यानंतर टेम्पोतील गोवंशियांना ग्रामस्थांनी मोकळ्या परिसरात सोडून दिले.’