अलवर (राजस्थान) येथे  १ कोटी रुपये मूल्याचे भ्रमषभाष संच चोरणार्‍या धर्मांधांच्या टोळीला अटक

देशात अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक

अटक करण्यात आलेले आरोपी

अलवर (राजस्थान) – येथे भ्रमणभाष संच चोरणार्‍या धर्मांधांच्या एका टोळीला पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून १ कोटी रुपये मूल्याचे २२७ भ्रमणभाष संच जप्त केले आहेत. यासह त्यांच्याकडून ३ गावठी पिस्तुले आणि १२ जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. साजिद उपाख्य काला, अनीस आणि जब्बार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी जयपूर-मुंबई महामार्गावरून जाणार्‍या ट्रकवरील एका कंटेनरमधून हे भ्रमणभाष संच चोरल्याचे सांगितले.