असा कायदा संपूर्ण देशात करायला हवा !

फलक प्रसिद्धीकरता

आसाममध्ये आता गोतस्करांनी गेल्या ६ वर्षांत अवैध पशू व्यापारातून मिळवलेली संपत्ती जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे. तसेच गोतस्करांकडून जप्त केलेल्या वाहनांचा आता लिलाव करता येणार आहे.