परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘अनेकातून एकात जाणे’, असे हिंदु धर्म शिकवतो. याउलट ‘विविधता हे भारताचे बलकेंद्र आहे’, असे अनेक राजकीय नेते म्हणतात. विविधतेमुळेच भारत आज पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले