निरपराध हिंदूंना अशी हानीभरपाई का मिळत नाही ?

फलक प्रसिद्धीकरता

मदुराई (तमिळनाडू) येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयात गायीचे शीर फेकल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ मुसलमान तरुणांना प्रत्येकी १ लाख रुपये हानीभरपाई देण्यात यावी, असा आदेश तमिळनाडू राज्य मानवाधिकार आयोगाने दिला आहे.