धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंची झालेली दुःस्थिती !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2020/08/02223254/ppdr_bhag3__mergd_2C.jpg)
‘स्वातंत्र्यापासून आजवर कोणत्याही पक्षाचे राज्यकर्ते आाणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिले नाही. त्यामुळे आता हिंदूंना केवळ ‘रामायण, महाभारत’ हे शब्दच माहीत आहेत. त्यातील एकही शिकवण त्यांना आठवत नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले