ऋषीवाणी, देववाणी आणि गुरुवाणी कधीही असत्य होत नसल्यामुळे नाडीपट्टीत महर्षींनी सांगितल्यानुसार ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे धर्मसंस्थापना करतील’, हे निःसंशय !

परात्पर गुरु डॉ. आठवले

सांप्रत कलियुगात नाडीपट्टीच्या माध्यमातून ऋषिमुनींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे भगवान श्रीविष्णूचे अवतार असून ते धर्मसंस्थापना करतील’, असे लिहून ठेवले आहे. धर्मसंस्थापनेचा हा काळ जवळ येत आहे. साधकांनी थोडा धीर धरावा. ऋषीवाणी, देववाणी आणि गुरुवाणी कधीही असत्य होऊ शकत नाही. आदिशक्तीच्या साहाय्याने श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले पृथ्वीवर धर्मसंस्थापना करतील, यात यत्किंचितही संशय नसावा !’ – श्री. विनायक शानभाग (१६.९.२०२१)