पाकच्या उलट्या बोंबा जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.