विकृत ‘सेक्युलर’ नको, तर हिंदु राष्ट्र हवे !

निधर्मी शासनाचे पुरस्कर्ते हिंदूंवर अन्याय होतांना काहीच बोलत नाहीत !

 

भारतात शेकडोने आणि विशेषतः बंगाल, आसाम यांसारख्या राज्यांत हिंदु नेत्यांच्या हत्या हा जणू दैनंदिन क्रम झाला आहे.

उलट
एखाद-दुसर्‍या मॉब लिंचिंगच्या घटनेवरून ‘असहिष्णुता वाढली आहे’, असे वारंवार अभिनेते आणि लेखक हिंदूंना उद्देशून टोमणे मारत आहेत !

मक्का आणि जेरूसलेम येथील यात्रांना जाणे धर्मनिरपेक्ष ठरवून त्यांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले गेले.

उलट
हिंदूंना कुंभमेळ्यासाठी कर भरावा लागतो.

हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण होते.

उलट
वक्फ बोर्ड आणि ख्रिस्ती प्रार्थनास्थळे यांचे सरकारीकरण तर दूरच, त्यांना शासकीय भूखंड दिले जातात.

सध्याच्या निधर्मी राष्ट्रात हिंदूंच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण होत नाही !

१९९० मध्ये विस्थापित झालेला काश्मिरी हिंदु समाज आजही तिथे परत जाऊ शकलेला नाही; बहुसंख्यांची दयनीय स्थिती आहे.

उलट
लक्षावधी बांगलादेशी, रोहिंग्या, पाकिस्तानी, अफगाणी यांचे भारतात सुखनैव पालन-पोषण केले जात आहे !