भारत ‘इस्लामी देश’ होण्यापूर्वी जागे व्हा !

फलक प्रसिद्धीकरता

आसाममध्ये वर्ष २०३८ पर्यंत हिंदु अल्पसंख्यांक, तर मुसलमान बहुसंख्यांक होतील, अशी भीती आसाममधील भाजपचे आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष जयंत मल्ला बरुआ यांनी व्यक्त केली आहे.