भारतियांमधील देशभक्तीचा अभाव जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

गलवान खोर्‍यातील संघर्षानंतरच्या ८ मासांत भारतियांकडून चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याऐवजी त्यांची खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढल्याचे सरकारी आकडेवारीतून उघड झाले आहे.