माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केल्यावर जागे होणारे सरकार नको ! स्वतःहून कृती करणारे हवेत !

‘उत्तरप्रदेशात मदरशांच्या नावाखाली सरकारी निधी लाटण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच काही ठिकाणी शिक्षकांच्या भरतीमध्ये घोटाळा झाला आहे, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या संख्येत गडबड आहे. माहिती अधिकाराच्या अर्जामुळे ही घटना समोर आली आहे.’