(म्हणे) ‘सरकार लक्ष ठेवणार !’ मुळात सरकार आहे का ? सेन्सॉर बोर्ड असून हिंदूंच्या देवतांचे विडंबन होते, मंदिरांचे सरकारीकरण होतच आहे, कायदा असून गोहत्या होतच आहेत !